
Latest news
सिंचन प्रकल्प पूर्ण करून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक भरभराट आणावी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महत्त्वाचे निर्देश


Latest news
पोस्ट ऑफिस व्यवहार ४ ऑगस्टला बंद
डिजिटल परिवर्तनासाठी महत्त्वाचा निर्णय

आरोग्य योजनेत सहभागी व्हा!
सातारा जिल्ह्यातील रुग्णालयांसाठी राज्य सरकारचे आवाहन

वीर धरणातील पाणी विसर्ग आणि निरा नदीतील पाणी पातळी वाढ
जुलै ७ रोजी पाणी विसर्गाचा वाढीव प्रमाण

क्राइम न्युज

शिरवळ पोलिसांची वाहतूक नियमांविरोधात धडक मोहीम
एका तासात 36 वाहनांवर कारवाई; सुमारे 39 हजारांचा दंड
शिरवळ उद्योग चोरी: क्षणार्धात उघडकीस आले रहस्य; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
सांगवी (शिरवळ) येथील औद्योगिक कंपनीतून लाखोंचा अॅल्युमिनियम स्क्रॅप चोरीला, पोलिसांनी तातडीने तपास करत सात जणांना केले जेरबंद.

शिरवळ पोलिसांची दमदार कामगिरी : चोरीस गेलेली पिकअप २४ तासांत हस्तगत, आरोपीचा शोध लागला
ताल ब्रोस कंपनीजवळील घटनेत आरोपीचाही शोध लागला, फिर्यादी सुदाम जाधव यांना गाडी परत

१० मोबाईल फोन परत मिळवण्यात रहिमतपूर पोलीसांचा विजय!
सातारा जिल्ह्यातील पोलीसांनी दाखवलेली उल्लेखनीय कामगिरी
राजकीय

CSR उपक्रमांमुळे 'विकसित महाराष्ट्र' ध्येयाला बळ
राज्य शासनाच्या सर्वसमावेशक विकास धोरणाला उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वाची (CSR) प्रभावी साथ लाभत असल्याचे समाधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. शासन आणि उद्योग क्षेत्राच्या भागीदारीतून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधला जात असून, यामुळे 'विकसित महाराष्ट्र २०४७' या राज्याच्या महत्त्वाकांक्षी ध्येयाला बळ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मोंडेलेज इंडियाच्या 'शुभ आरंभ' उपक्रमामुळे पुणे जिल्ह्यातील मावळ व खेड तालुक्यांमध्ये आरोग्य, शिक्षण, जलसंधारण आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय बदल घडले आहेत.

कण्हेर धरण: पाणीटंचाईचा धोका!

ग्रामस्थांचा अद्भुत उपक्रम: अंगणवाडीतील बालकांना पौष्टिक आहार!

राखीचे पाकीटे लवकर पोहोचवण्यासाठी नवीन यंत्रणा

धोकादायक कामात गुंतलेल्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती!
मनोरंजन

वाट पाहतंय आपली… भिलार गाव… आपलं पुस्तकांचं गाव
सातारा जिल्ह्यातील भिलार गावातील अभिनव पुस्तकांचे गाव, वाचन संस्कृतीला चालना देणारा एक अद्भुत उपक्रम
Latest News

वाट पाहतंय आपली… भिलार गाव… आपलं पुस्तकांचं गाव
सातारा जिल्ह्यातील भिलार गावातील अभिनव पुस्तकांचे गाव, वाचन संस्कृतीला चालना देणारा एक अद्भुत उपक्रम